peru lagwad mahiti / पेरू लागवड माहिती ( लखनऊ 49 )

peru lagwad / पेरू लागवड साठी उष्ण हवामान लागते .

peru lagwad / पेरू लागवड साठी लखनऊ 49 या जाती ची रोपे वापरावी .

peru lagwad

पेरू या पिकाची महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लागवड होत आहे. भारतामध्ये तीन लाख हेक्टर क्षेत्रावर या पिकाची लागवड करण्यात आलेली आहे प्रामुख्याने उत्तर प्रदेश महाराष्ट्र आणि बिहार या राज्यात पेरू या पिकाची लागवड केली जाते.

महाराष्ट्रात एकूण ४०००० हेक्टर क्षेत्रावर पेरू लागवड केली जाते आणि लागवडीखालील क्षेत्रात उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो व सध्या महाराष्ट्रातील पेरू या पिकाची उत्पादन अवघे नऊ टन प्रती हेक्टर इतकी आहे. पेरूच्या फळांमध्ये जीवनसत्व कमी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते आणि याचा रक्त विकार रक्तपित्त अशा आजारांसाठी उपयोग केला जातो. पेरूची लागवड प्रामुख्याने उष्ण व समशीतोष्ण कटिबंधात केली जाते.

कमाल तापमान असणाऱ्या प्रदेशात हे पीक चांगले येते जास्त पावसाचा तसेच दमट हवामानाच्या प्रदेशात देवी या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते. यासाठी पाण्याचा उत्तम निसरा होणारी हलक्या ते मध्यम प्रतीच्या जमिनीत पिकाची लागवड करावी आणि जमिनीची खोली किमान दोन फूट असावी त्याचबरोबर जमिनीचा पीएच साधारणतः सहा ते साडेसात या दरम्यान असावा. चुनखडी युक्त आणि पाण्याचा निजरा न होणाऱ्या जमिनीत पेरूची लागवड करू नये.

पेरू लागवड साठी जमीन कशी असावी :

शेती करण्यासाठी जमीन साधारण असली तरी पण चालते.या साठी लागवड करण्याआधी एकदा नागरणी करणे गरजेचे असते . नागरणी झाल्यानंतर ट्रॅक्टर क्या मदतीने किंवा बैलाच्या मदतीने वखरणी करून घेणे , त्यामुळे जमीन नरम आणि भुसभुशीत राहते .दोन दिवस त्या जमिनीमध्ये स्प्रिंकरल लावून पाणी सोडावे ,

त्या जमिनीला पाणी दिल्यामुळे त्यातील सर्व जुने गवत आणि दुसरे जुने पीक उगुन बाहेर येते. त्याचा फायदा असा की लागवडी नंतर पिकामध्ये कमी प्रमाणात गवत उगते, आणि झाड चांगल्या प्रकारे वाढते.जमिनीचा PH level 6 असावी , नसेल तर खतांचा वापर करून PH level 6 करून घ्यावी . पिकाच्या च्या वाढीसाठी pH खूप महत्वाची असते.

पेरू लागवड कधी करावी :
जून ते जुलै महिन्यामध्ये लागवड केल्याने रोपांची उत्तम वाढ होते. लागवडीपूर्वी उभी आडवी खोल नांगरणी करून जमीन तयार करावे. 60 बाय साठ सेंटीमीटर आकाराचे खड्डे खोदून प्रत्येक खड्ड्यात दहा ते पंधरा किलो कुजलेले शेणखत अडीचशे ग्रॅम निंबोळी खत आणि अडीचशे ग्रॅम सेंद्रिय खत मातीमध्ये मिसळून खड्डे भरून घ्यावेत.

लागवड करताना परागीभवन आणि जास्तीत जास्त उत्पादनाच्या हेतूने 2:2:1  या गुणोत्तराचे किमान तीन जातींची लागवड करावी.
शेती  ही पावसाळा सुरू झाल्यावर केलेली चांगली असते . डायरेक्ट बियाणे जमिनी मध्ये लागवड करून.
  लागवडीची वेळ : जुने ते जुलै  मध्ये


पिकाची ची सुरुवात ही पावसाळा सुरू झाल्यावर जुने ते जुलै या महिन्याच्या मध्येच झाली पाहिजे जेणेकरून पीक काढणी वेळेवर करता येते.

पेरू लागवड पूर्व मशागत कशी करावी :

बियाणे directly शेतात लावू नये. दोन प्रकारे आपण पिकाची ची मशागत करू शकतो. पहिली पद्धत म्हणजे जास्त सूर्य प्रकाशा मध्ये कमीत कमी 2 दिवस वाळू द्यावे .

बियाणे वाळून झाल्यावर बुरशीनाशक chemical सोबत मिक्स करावे . बुरशीनाशक chemical मुळे तूर बियाणे खराब होत नाही , बुरशीनाशक एक protection सारखे काम करते.बियाणे जमिनी मध्ये लागवड केल्यावर इतर किडे व बुरशी पासून पण सुरक्षित राहते.

पेरूच्या सुधारित जाती :
  हे पीक खूप काळापासून चालत आलेले पीक आहे ,या मध्ये विविध प्रकारच्या जाती आणि varity सापडतात . त्यांची नावे खालील प्रमाणे दिलेली आहे 

  1. लखनऊ 49
    पेरू लागवडीसाठी लखनऊ 49 या जातीची रोपे रोपवाटिकांमध्ये आपल्या पसंतीनुसार मिळतात. या जातींची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.
  2. या जातीच्या फळाचे सरासरी वजन 200 ते 250 ग्रॅम असून फळांचा रंग पिवळसर हिरवा दिसतो. फक्त आकाराने मध्यम गोलाकार असून गर पांढरा व गोड असतो. या जातीत विद्राव्य घटकांचे प्रमाण सरासरी 12 ते 14 टक्के असते. या जातीपासून प्रतिहेक्टरी पारंपारिक पद्धतीने 20 ते 25 टन तर घनबाग लागवडीतून 40 ते 45 टन उत्पादन घेऊ शकतो.

पेरू लागवड बियाणे प्रमाण :
अनुभवी शेतकरी मंडळी च्यानुसार प्रति एक हेक्टर  लागवड करण्यासाठी 4 ते 6 किलो बियानाची गरज पडते.
परंतु काही वेळेस , आंतरपीक असल्यास कमी बियांमध्ये पण सुद्धा काम होऊ शकते. त्यामध्ये आपण कोणते पीक आंतरपीक म्हणून शेती करणार आहोत त्यावर पिका ची लागवड कशी आणि किती करावी हे समजते
आणि तेच जर आपण हे स्वतंत्र पीक घेणार असू तर दुप्पट बियानाचा वापर आपल्याला करावा लागेल .


बियानांच प्रमाण योग्य प्रमाणात असेल तरच पीक चांगल्या प्रमाणे बहरते व नफा पण जास्त भेटते ,त्यामुळे बियाणांच्या प्रमाणावर जाणीवपूर्वक लक्ष दिले गेले पाहिजे .अश्या प्रकारे आपण जमीन आणि बियाणे यांच्या प्रमाणाचा समतोल साधावा.

पेरू लागवड पेरणी पद्धत :
पीक जरी वर्षभर हंगामात घेता येत असले तरी पेरणीची वेळ ही पाण्याची उपलब्धता पाहून निश्चित करावी लागते कारण या पिकाला पाण्याचा ताण सहन होत नाही तसेच पिकाची फुलोरा अवस्था आणि दाणे भरण्याची अवस्था सततच्या पावसात जास्त प्रमाणात सापडणार नाही याची नियोजन करावे कारण या दोन्ही गोष्टी उत्पादनावर परिणाम करणारे आहेत.

पेरणी अंतर आणि खोली::

पीक लागवड करताना 10 ते 12 फूट अंतर ठेवावे की त्यामुळे पीक चांगले वाढते.
लागवड करताना seed चांगले प्रकारे 3 ते 4 इंच खोली वर लावावे आणि त्यावरून माती टाकावी.आणि बियाणे कव्हर करून घ्यावे.

पेरू लागवड पिकातील आंतरपिके ::
खालीलप्रमाणे पिकातील आंतरपिके लागवड करू शकतो
टोमॅटो
वांगे
लहसून
मेथी शोपा
कपाशी
फळबाग
भाजीपाला

पेरू लागवड आंतरमशागत ::

पेरू लागवड केल्यावर आंतरपिके घेतल्यावर आपण आंतरपिके अगोथर काढून घ्यावे. आंतरपिके काढल्यावर परत पिकांना च्या मध्ये वाखरून घ्यावे .त्यामुळे  पिकाची चांगली वाढ होण्यास मदत होते .

जास्त वाढ झाल्यावर फुले पण खूप जास्त प्रमाणात लागतात.अशाप्रकारे आपण कोणत्याही मधील आंतरपीक ची मशागत करू शकतो व लागवड करू शकतो.

पेरू लागवड पाणी व्यवस्थापन:
नवीन कलमे जगविण्यासाठी गरजेनुसार प्रत्येक झाडाला वीस ते तीस लिटर पाणी दहा ते पंधरा दिवसाच्या अंतराने द्यावे. आंतरपीके घेतल्यास पाणी आणि खाते देण्याची विशेष गरज लागत नाही. जुलै महिन्यामध्ये पूर्ण शेणखत आणि अर्धी रासायनिक खतांची मात्रा द्यावी. अर्धी रासायनिक खतांची मात्रा ऑगस्ट सप्टेंबर मध्ये पावसाचा अंदाज घेऊन द्यावी. खतांचा वापर केल्यानंतर जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात पहिल्यांदा पाणी दिले जाते.

फुलदाणीच्या काळात म्हणजेच मार्च एप्रिल दरम्यान पाणी तोडावे. फळ गळती कमी करण्यासाठी एखादे संरक्षित पाणी द्यावे.
शेती मध्ये सर्वात महत्त्वाचे ठरते ते म्हणजे पाणी व्यवस्थापन, कारण  पीक हे कमी पाण्यात येणारे पीक असून कोणत्याही वातावरणात येते.


जास्त पाणी या साठी हानिकारक ठरते . जास्त पाणी दिल्यास  झाड जळण्याची शक्यता जास्त असते. 21 दिवसाच्या अंतरावर एक पाणी फवारणी करणे असते .

पेरू लागवड साठी खते कोणती वापरावी :

बागायती पिकास दर हेक्टरी 100 किलो नत्र पन्नास किलो स्फुरद आणि 50 किलो पलाश द्यावे. त्यापैकी अर्धे नत्र आणि स्फुरद रोपांच्या लागवडीच्या वेळी द्यावी आणि राहिलेले अर्धे नत्र रोपांच्या लागवडीनंतर तीस दिवसांनी द्यावी. हे खते 9 ते 10 सेंटीमीटर खोलीवर झाडांच्या मुद्याभोवती दहा ते पंधरा सेंटीमीटर अंतरावर बांगडी पद्धतीने द्यावीत कोरडवाहू पिकास 50 किलो नत्र आणि 25 किलो स्फुरद द्यावे.


रोपांची लागवड केल्यानंतर शेतात लगेच पाणी द्यावे आणि पाण्याच्या पाळ्या जमिनीचा प्रकार आणि हंगाम यावर अवलंबून असतो. खरिपाच्या पिकास पाऊस नसताना दहा ते बारा दिवसाच्या अंतराने तर हिवाळ्यात सात ते आठ दिवसाच्या अंतराने आणि उन्हाळ्यात पाच ते सहा दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या देत राहाव्या. पिकास तुषार सिंचन किंवा ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देऊन पाण्याची बचत करता येते.


शेतातील खुरपणी करून तण काढणे कोळपणी करणे पिकाला भर देणे ही अंतर मशागतीची कामे नियमित आणि वेळेवर करणे आवश्यक आहे त्याकरिता आवश्यकतेनुसार खुरपणी करून तण काढून घ्यावे तसेच झाडास मातीची भर द्यावी. काहीतणांचा नाश तणनाशकांचा फवारा मारूनही करता येते. पिकामध्ये आंतरपीक म्हणून मुहा आणि पालेभाज्यामध्ये पालक मेथी कोथिंबीर घेता येतात.

सेंदिय खतांचा वापर जास्त करावा जेणेकरून खर्च कमी लागेल आणि जमीन पण पोषक राहील.त्यामधे शेनखते,लेंडीखत, वेगवेगळ्या पेंडीची खते, लिंबोल्या खत, हाडांचा चुरा , मासळी खत , नपेड खत , गांडूळ खत , कंपोस्ट खत , आणि ऑरगॅनिक wastage पासून बनलेल खत .


आणि जर वरील सेंद्रिय खत उपलब्ध होत नसेल किंवा तयार करता येत नसेल तर आपण खालीलप्रमाणे दिलेली chemical युक्त खते वापरावी.
युरिया
डी ए पी
परंतु chemical युक्त खते वापरण्या agother आपण माती परीक्षण करून घेतले पाहिजे .माती परीक्षण केल्यावर कोणते खनिजे माती मध्ये कमी प्रमाणात असेल ते कळते, त्या नंतर त्याच खताचा वापर  शेती साठी करावा.

तोडणीचा हंगाम :

कलमे केलेली झाडे लागवडीनंतर तिसऱ्या वर्षापासून फळे देण्यास सुरुवात करतात तर बियांपासून लागवड केलेल्या झाडांना सहा ते आठ वर्षे लागतात. मार्च एप्रिल महिन्यात फुले येतात फुल ते परिपक्व फळासाठी सामान्यपणे पाच ते सहा महिने लागतात. फळधारणा झाल्यानंतर कोणत्याही प्रकारची आंतरमशागत करू नये.

मृगाचा पाऊस पडल्यानंतर फळाची वाढ होण्यास सुरुवात होते. तोडणीचा हंगाम जातीनुसार सप्टेंबर पासून डिसेंबर पर्यंत चालतो. चांगली तयार झालेली फळे काढावीत आणि फळे आकडीने किंवा बांबूने हलवून काढून काढावी लागतात. तोडणीच्या विलंबामुळे काही जातीच्या बाबतीत फळे मोठ्या प्रमाणात गळतात.

तोडणी सहसा दिवसाच्या लवकर किंवा उशिरा करावी व पूर्ण वाढलेल्या दहा वर्षांपूर्वी धडापासून शंभर ते एकशे वीस किलो फळे मिळतात. हेक्टरी 20 ते 25 टन उत्पादन होऊ शकते.
आकारानुसार फळांचे तीन प्रकारात वर्गीकरण केले जाते.

कीड :
यावर पानावरचे ठिपके , फळमाशी, पिढ्या ढेकूण,मावा, साल पोखरणारी अळी, पांढरी माशी हे रोग येण्याची शक्यता असते आणि फुल किडे, मावा, पांढरी माशी, नागअळी ,फळमाशी हे कीड पडण्याची शक्यता असते या किडींच्या नियंत्रणासाठी दहा मिली कार्बोसेफोन दहा लिटर पाण्यातून फवारावे व चार टक्के निंबोळी अर्क फवारावा. डी डी व्ही पी चे द्रावण टाकावे.

बोकड्या आणि पर्णगुच्छ : या रोगामुळे पानांची वाढ खुंटते आणि ती लहान आणि बोकड्यासारखी दिसतात याचा प्रसार तुडतुड्यामुळे होतो.
याच्या नियंत्रणासाठी बी पेरताना दोन ओळीत फोरेट हेक्‍टरी दाणेदार औषध प्रति वाफ्यास 25 ग्रॅम या प्रमाणात द्यावे.

मर : हा बुरशीजन्य रोग असून जमिनीत असणाऱ्या फ्युजरियम नावाच्या बुरशीमुळे होतो. या रोगामुळे झाडांची पाने प्रथमतः पिवळी पडतात. शिरे मधील पानांवर खाकी रंगाचे डाग दिसतात. झाडाचे खोड मधून कापल्यास आतील पेशी काळपट दिसतात आणि झाडांची वाढ खुंटते व शेवटी झाड मरते.


यावर उपाय म्हणून रोगास बळी न पडणाऱ्या जातींची लागवड करावी. पिकाची फेरपालट करावी. नियमितपणे झाडांवर बुरशीनाशकाचा फवारा करावा. पेरणीपूर्वी बियाण्यास तीन ग्रॅम प्रति किलो थायरम बियाणे सोडावे.

शेंडा आणि फळे पोखरणारी अळी : या किडीमुळे वांगी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते आणि चिकट पांढऱ्या रंगाच्या आळ्या शेंड्यातून खोडात शिरून आतील भाग पोखरून खातात यावर उपाय म्हणून कीड लागलेले शेंडे अळीसकट नष्ट करावेत. चाळीस ग्रॅम कार्बोरील किंवा 14 मिली मोनोक्रोटोफास दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

तुडतुडे : हिरवट रंगाची कीड असून पानातील रस शोषून घेते त्यामुळे पाने आकसल्यासारखी दिसतात तसेच या किडीमार्फत बोकड्या या विषाणू रोगाचा प्रसार होतो.
यावर उपाय म्हणून रोपांच्या पुनर लागवडीनंतर दोन आठवड्यांनी बारा मिली इंडोसल्फान पस्तीस टक्के प्रवाही दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

मावा : ही अतिशय लहान आकाराची कीड पानाच्या पेशीमध्ये तोंड खूप सून पानातील रस शोषून घेते.
यावर उपाय म्हणून 20 मिली मेल थ्री ऑन 50% प्रवाही दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

उत्पादन  :  पेरूचे उत्पादन खालीलप्रमाणे होऊ शकते.
प्रति हेक्टरी 20 ते 25 टन होऊ शकते
प्रति एकर  8 ते 12 टन होऊ शकते.

पेरू लागवड click here for video ; https://youtu.be/aA0MDUe9N30?si=4z4tXpkjGN-bUOWw

आवळा लागवड ; https://amchisheti.com/amla-farming-%e0%a4%86%e0%a4%b5%e0%a4%b3%e0%a4%be-%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%b5%e0%a4%a1-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%80-15-%e0%a4%a4%e0%a5%87-20-%e0%a4%9f%e0%a4%a8/#more-540