मसूर (masur ) लागवड कशी करतात ते बघूया .

मसूर ( lentils ) हे 130 ते 150 दिवसात येणार पीक असून थोडासा पावसाचा देखील लाभ उठू शकते
रब्बी हंगामा मधे मसूर ही महत्त्वाची पिके घेतली जाते मसूर हे 130 ते 150 दिवसात येणार पीक असून थोडासा पावसाचा देखील लाभ उठू शकते दुबार तसेच मिश्र पीक पद्धतीसाठी मसूर आणि तूर हे अतिशय महत्त्वाची पिके आहेत. लागवडीसाठी मध्यम ते भारी चांगली निजरा होणारी जमीन आवश्यक असते
पाणी साचून राहणारी क्षारपड चोपण किंवा अत्यंत हलकी जमीन टाळावी. जमीन नागरावी ती चांगली खूप तापू द्यावी आणि हिवाळा सुरू होताच कुळाच्या पाळ्या मारून सपाट करावे तस्करी वेचून घ्यावीत याचवेळी हेक्टरी पाच टन चांगले कुजलेले शेणखत घालावे.
रब्बी हंगामात पेरणीसाठी योग्य व उपयुक्त असे पीक म्हणून या पिकाला प्राधान्य दिले जाते. वर्षभर तीनही हंगामात घेतल्या जाणाऱ्या या पिकांची रब्बीत 15 ऑक्टोंबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान पेरणीची शिफारस असली तरी पाऊसमान उशिरा सुरू झाल्यास किंवा रब्बी पिकाशी दुबार पेरणी झाल्यास मसूर पीक घेण्याचा विचार केल्यास पीक वाया जाण्याचा किंवा कमी उत्पादन मिळण्याचा धोका टळतो.
देशात बिहार , ओडिसा, महाराष्ट्र राज्यात जास्त प्रमाणात शेती करतात.
लागवड करण्यापूर्वी :
या शेती साठी जास्त संसाधांची गरज लागत नाही
कोणत्याही प्रकारच्या माती मध्ये येणारे पीक म्हणजे मसूर .
शेतकरी कोणत्याही प्रकारच्या माती मध्ये या पिकाची लागवड करू शकतात.
शेती मध्ये जास्त पीक घेण्यासाठी जास्त पाणी हवे असते ,कमी पाण्यात पण मसूर लागवड successful ठरते
माती ची pH level 6 असावी
अनुभवी शेतकरी मंडळी च्यानुसार प्रति एक हेक्टर लागवड करण्यासाठी पद्धतीने 36 ते 40 किलोग्रम बियानाची गरज पडते
बियाणे लावल्यानंतर 4 ते 5 महिन्यामध्ये मसूर ची पहिली कापणी किंवा पीक काढणी आपण शेतकरी करू शकतात.
या पिकाची लागवड शेतकरी अशा प्रकारे करू शकतात , Direct संकरित बियाणे शेतामध्ये विशिष्ट अंतरावर लावायचे,आणि त्याची लागवड करायची
जमीन कशी असावी :
शेती करण्यासाठी जमीन साधारण असली तरी पण चालते.या साठी लागवड करण्याआधी एकदा नागरणी करणे गरजेचे असते . नागरणी झाल्यानंतर ट्रॅक्टर क्या मदतीने किंवा बैलाच्या मदतीने वखरणी करून घेणे , त्यामुळे जमीन नरम आणि भुसभुशीत राहते .दोन दिवस त्या जमिनीमध्ये स्प्रिंकरल लावून पाणी सोडावे ,
त्या जमिनीला पाणी दिल्यामुळे त्यातील सर्व जुने गवत आणि दुसरे जुने पीक उगुन बाहेर येते. त्याचा फायदा असा की लागवडी नंतर पिकामध्ये कमी प्रमाणात गवत उगते, आणि झाड चांगल्या प्रकारे वाढते.जमिनीचा PH level 6 असावी , नसेल तर खतांचा वापर करून PH level 6 करून घ्यावी . पिकाच्या च्या वाढीसाठी pH खूप महत्वाची असते.
लागवड कधी करावी :
शेती ही हिवाळा सुरू झाल्यावर केलेली चांगली असते . डायरेक्ट बियाणे जमिनी मध्ये लागवड करून.
लागवडीची वेळ : ऑक्टोंबर ते नोव्हेंबर मध्ये
पिकाची ची सुरुवात ही हिवाळा सुरू झाल्यावर ऑक्टोंबर ते नोव्हेंबर या महिन्याच्या मध्येच झाली पाहिजे जेणेकरून पीक काढणी वेळेवर करता येते.
लागवड पूर्व मशागत कशी करावी :
मुख्य शेतात रोपांची लागवड करण्यापूर्वी जमीन उभी आडवी नागरून आणि कुळवून भुसभुशीत करून घ्यावी. गुळव्याध च्या शेवटच्या पाळीसोबत दर हेक्टरी तीस ते पन्नास गाड्या शेणखत जमिनीत पसरून मिसळून द्यावे.
जमिनीची उभी आडवी नांगरणी करून कुळवाच्या पाळ्या देऊन ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करावी आणि जमिनीत हेक्टरी 40 ते 50 टन शिलकत मिसळावे.
बियाणे directly शेतात लावू नये. दोन प्रकारे आपण मशागत करू शकतो. पहिली पद्धत म्हणजे जास्त सूर्य प्रकाशा मध्ये कमीत कमी 2 दिवस वाळू द्यावे . बियाणे वाळून झाल्यावर बुरशीनाशक chemical सोबत मिक्स करावे .
बुरशीनाशक chemical मुळे तूर बियाणे खराब होत नाही , बुरशीनाशक एक protection सारखे काम करते.बियाणे जमिनी मध्ये लागवड केल्यावर इतर किडे व बुरशी पासून पण सुरक्षित राहते.
मसूर च्या सुधारित जाती :
हे पीक खूप काळापासून चालत आलेले पीक आहे ,या मध्ये विविध प्रकारच्या जाती आणि varity सापडतात . त्यांची नावे खालील प्रमाणे दिलेली आहे
1.LL 699
2.LL 931
3.LL 1373
- बॉम्बे 18
5 .DPL 15 - DPL 62
- K 17
- पुसा 4076
- एल 4632
बियाणे प्रमाण :
अनुभवी शेतकरी मंडळी च्यानुसार प्रति एक हेक्टर लागवड करण्यासाठी 36 ते 40 किलोग्रम बियानाची गरज पडते
बियाणे लावल्यानंतर 4 महिन्यानंतर ची पहिली कापणी किंवा पीक काढणी आपण शेतकरी करू शकतात.
परंतु काही वेळेस , आंतरपीक असल्यास कमी बियांमध्ये पण सुद्धा काम होऊ शकते. त्यामध्ये आपण कोणते पीक आंतरपीक म्हणून शेती करणार आहोत त्यावर पिका ची लागवड कशी आणि किती करावी हे समजते
आणि तेच जर आपण सोयाबीन स्वतंत्र पीक घेणार असू तर दुप्पट बियानाचा वापर आपल्याला करावा लागेल .
बियानांच प्रमाण योग्य प्रमाणात असेल तरच पीक चांगल्या प्रमाणे बहरते व नफा पण जास्त भेटते ,त्यामुळे बियाणांच्या प्रमाणावर जाणीवपूर्वक लक्ष दिले गेले पाहिजे .अश्या प्रकारे आपण जमीन आणि बियाणे यांच्या प्रमाणाचा समतोल साधावा.
मसूर पेरणी पद्धत :
पीक जरी वर्षभर म्हणजे रब्बी हंगामात घेता येत असले तरी पेरणीची वेळ ही पाण्याची उपलब्धता पाहून निश्चित करावी लागते कारण या पिकाला पाण्याचा ताण सहन होत नाही तसेच पिकाची फुलोरा अवस्था आणि दाणे भरण्याची अवस्था सततच्या पावसात जास्त प्रमाणात सापडणार नाही याची नियोजन करावे कारण या दोन्ही गोष्टी उत्पादनावर परिणाम करणारे आहेत.
मसूर पेरणी करावी किंवा लावणी करावी हा प्रश्न शेतकरी लोकांना नेहमी पडत असतो मसूर ची पेरणी केल्यावर झाडामध्ये अंतर जास्त ठेवावे .पण त्यापेक्षा मसूर आपण हाताने पण शेतात विशिष्ट अंतरावर लावू शकतो .म्हणून आपण 20 ते 30 cm अंतरावर मसूर ची लावणी झाली पाहिजे . जास्त अंतरावर लागवड केल्याने झाडाची quality जास्त राहते , त्यामुळे पीक पण चांगले येते.
जशी आपण कपाशी ची पिकासाठी विशिष्ट अंतरावर फुली तयार करून त्यामध्ये बियाणे लावते तसेच आपण शेती तयार करून mulching paper टाकून बेड तयार
करून टोकण यंत्राने seed लावावे .
नंतर 3 दिवसांनी स्प्रिंकरलेर लावून त्यावर 30 min पाणी फवारणी करावी .जेणेकरून seed ओले होऊन लवकर उगून येते.
मसूर पेरणी अंतर आणि खोली::
मसूर पीक लागवड करताना 22 ते 30 cm अंतर ठेवावे की त्यामुळे पीक चांगले वाढते.
लागवड करताना seed चांगले प्रकारे 3 ते 4 इंच खोली वर लावावे आणि त्यावरून माती टाकावी.आणि बियाणे कव्हर करून घ्यावे.
मसूर पिकातील आंतरपिके ::
खालीलप्रमाणे पिकातील आंतरपिके लागवड करू शकतो
तूर
मुंग
काकडी
टोमॅटो
वांगे
कांदे
लहसून
मेथी शोपा
कपाशी
फळबाग
भाजीपाला
मसूर आंतरमशागत ::
मसूर लागवड केल्यावर आंतरपिके घेतल्यावर आपण आंतरपिके अगोथर काढून घ्यावे. आंतरपिके काढल्यावर परत पिकांना च्या मध्ये वाखरून घ्यावे .त्यामुळे पिकाची चांगली वाढ होण्यास मदत होते .जास्त वाढ झाल्यावर फुले पण खूप जास्त प्रमाणात लागतात.अशाप्रकारे आपण कोणत्याही मधील आंतरपीक ची मशागत करू शकतो व लागवड करू शकतो.
मसूर शेती पाणी व्यवस्थापन:
शेती मध्ये सर्वात महत्त्वाचे ठरते ते म्हणजे पाणी व्यवस्थापन, कारण पीक हे कमी पाण्यात येणारे पीक असून कोणत्याही वातावरणात येते.
जास्त पाणी या साठी हानिकारक ठरते . जास्त पाणी दिल्यास झाड जळण्याची शक्यता जास्त असते. 21 दिवसाच्या अंतरावर एक पाणी फवारणी करणे असते .आणि जर पाऊस पडला असेल तर विहिरी मधील पाणी देऊ नये.
मसूर कमी पाण्यात जास्त पीक देणारी प्रजात आहे .आणि साधारण खडकाळ मध्ये पण पीक चांगले येऊ शकते .मात्र मशागत चांगली करावी लागेल.
खते कोणती वापरावी :
पिकास हेक्टरी 50 किलो नत्र पन्नास किलो स्फुरद व पन्नास किलो पलाश लागवडीच्या वेळी द्यावे त्यानंतर एका महिन्याने पन्नास किलो नत्र प्रती हेक्टरी द्यावी .पिकासाठी प्रती हेक्टरी 20 किलो नत्र 30 किलो स्फुरद व 30 किलो पालाश लागण्याच्या वेळी द्यावे व नत्राचा दुसरा हप्ता 20 किलो या प्रमाणात फुले दिसायच्या वेळेस किंवा पिकासाठी प्रती हेक्टरी 20 ते 30 किलो नत्र 25 किलो स्फुरद व 25 किलो पालाश लागवडीच्या वेळी द्यावे व नत्राचा 25 ते 30 किलो चा दुसरा हप्ता एका महिन्याने द्यावा.
सेंदिय खतांचा वापर जास्त करावा जेणेकरून खर्च कमी लागेल आणि जमीन पण पोषक राहील.त्यामधे शेनखते,लेंडीखत, वेगवेगळ्या पेंडीची खते, लिंबोल्या खत, हाडांचा चुरा , मासळी खत , नपेड खत , गांडूळ खत , कंपोस्ट खत , आणि ऑरगॅनिक wastage पासून बनलेल खत .
आणि जर वरील सेंद्रिय खत उपलब्ध होत नसेल किंवा तयार करता येत नसेल तर आपण खालीलप्रमाणे दिलेली chemical युक्त खते वापरावी.
युरिया
डी ए पी
परंतु chemical युक्त खते वापरण्या agother आपण माती परीक्षण करून घेतले पाहिजे .माती परीक्षण केल्यावर कोणते खनिजे माती मध्ये कमी प्रमाणात असेल ते कळते, त्या नंतर त्याच खताचा वापर शेती साठी करावा.
कीड :
मसूर लागवड करताना हवामान बदल होत असतात त्या वेळेस विविध प्रकारचे कीड किंवा रोग त्या झाडाला होऊ शकतात .त्यामध्ये सर्वात जास्त कीड लागते ती म्हणजे भुरी रोग आणि शेंग पोखरणारी अळी. कीटकनाशक फवारणी करावी.
कीटकनाशके कोणती वापरावी : खालीलप्रमाणे दिलेले कीटकनाशके अळी किंवा बुरशी नियोजन करण्यासाठी वापरू शकतात.
1) किनोल्फोल 35
2) ई सी 0.07
3) सुल्फेक्स 0.30
उपाय : फुलकिडे व करपा रोगाच्या नियंत्रणासाठी 2,3 आठवड्याने प्रतिहेक्टरी फॉस्फोमिडोंन 85 डब्ल्यू एस सी शंभर मिली किंवा क्वीनलफॉस 25 ६०० मिली आणि त्यासोबत डायथेनियम 45 , अधिक 1000 ग्रॅम sadovit चिकट द्रव्य 500 लिटर पाण्यात मिसळून पहिली फवारणी करावी.
पहिल्या फवारणीनंतर तीन चार आठवड्यांनी दुसरी फवारणी करावी.करपा हा रोग बुरशीपासून होतो त्यामध्ये पाठीवर लांबट गोल तांबूस चट्टे पडतात.
शेंड्यापासून पाणी जळाल्यासारखे दिसतात.या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो.
फुलकिडे किंवा अळ्या हेक्टरी अगदी लहान आकाराचे कीटक पातळीवरील तेलकट पृष्ठभागात दिसून येतात व त्यात स्त्रवणारा रस शोषून घेतात त्यामुळे पाठीवर पांढरे ठिपके पडतात.
मर : हा बुरशीजन्य रोग असून जमिनीत असणाऱ्या फ्युजरियम नावाच्या बुरशीमुळे होतो. या रोगामुळे झाडांची पाने प्रथमतः पिवळी पडतात. शिरे मधील पानांवर खाकी रंगाचे डाग दिसतात. झाडाचे खोड मधून कापल्यास आतील पेशी काळपट दिसतात आणि झाडांची वाढ खुंटते व शेवटी झाड मरते.
यावर उपाय म्हणून रोगास बळी न पडणाऱ्या जातींची लागवड करावी. पिकाची फेरपालट करावी. नियमितपणे झाडांवर बुरशीनाशकाचा फवारा करावा. पेरणीपूर्वी बियाण्यास तीन ग्रॅम प्रति किलो थायरम बियाणे सोडावे.
काढणी आणि मळणी :
लागवड झाल्यानंतर ज्या पण hybrid प्रजाती आहेत त्या 4 महिन्यानंतर नंतर पीक काढणी करायला येतात .
त्यानंतर सर्व पीक जमा करून बाजारात विकायला नेऊ शकता.
उत्पादन : मसूर चे उत्पादन खालीलप्रमाणे होऊ शकते.
प्रति हेक्टरी 12 ते 15 क्विंटल होऊ शकते
प्रति एकर 5 ते 6 क्विंटल होऊ शकते
बाजार भाव :
2023 मध्ये 7000 रुपये प्रति क्विंटल
2024 मध्ये 8000 रुपये प्रति क्विंटल
2025 मध्ये 10000 रुपये पेक्षा जास्त बाजार भाव मिळण्याची शक्यता आहे.
FAQ :::
1) मसूर शेती मातीसाठी योग्य आहे का ?
उत्तर = मसूर चे झाडे आणि त्यातील जीवनसत्त्व हे मातीसाठी पोषक असते . झाड नैसर्गिक रीत्या वनस्पती ला पोषक द्रव्य प्रदान करते.
2) मसूर हे पीक किती दिवसाचे आहे ?
उत्तर = मसूर पीक हे 130 ते 150 दिवसाचे आहे.
3) मसूर मध्ये काय असते ?
उत्तर = प्रथिने
click here सोयाबीन लागवड माहिती ;https://amchisheti.com/soybean-crop-soybean-lagwad-yavarshi-fail/
click for video ;https://youtu.be/RcLaiAgFzrQ?si=RxMHCpqU7RRMlJxw