kharbuj lagwad / खरबूज लागवडच्या अधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती आहेत !
kharbuj lagwad / खरबूज लागवड करून मिळवा , 30 ते 35 टन उत्पादन !

खरबूज हे अत्यंत कमी कालावधीत कमी खर्चात जास्तीत जास्त नफा मिळवून देणारे वेल वर्गातले पीक आहे .त्याला उन्हाळ्यात भरपूर मागणी असते. आरोग्यवर्धक ,व्याधीशामक, स्वादिष्ट असून जाम, जेली, सॉस निर्मितीत उपयुक्त असते.
सुकवलेल्या बिया आयुर्वेदिक दृष्ट्या गुणकारी आणि पौष्टिक असतात आणि त्यामुळे शेतकरी आता उच्च तंत्रज्ञानाच्या आधारे बाराही महिने हे पीक घेऊ लागले आहेत.
पूर्वी हे पीक फक्त नदीपात्रातील वाळू निश्चित जमिनीत घेतले जात होते. पण अलीकडे उत्तम मित्राच्या मध्यम, भारी, हलक्या पण सेंद्रिय युक्त जमिनीत हे पीक घेतले जाते. याला 22 ते 25 अंश डिग्री सेल्सिअस तापमान उपयुक्त असून भरपूर सूर्यप्रकाश आणि कोरडे हवामान लागते.
खरबूज लागवड जानेवारीत करावी म्हणजे खरबूज ची फळे हे उन्हाळ्यात एप्रिल मे मध्ये बाजारात विक्रीसाठी तयार होतात.
खरबूज च्या अधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती आहेत त्यातील पुसा शरबती ही एक किलो वजनाची फळे देणारी अतिशय गोड लाल आणि बारीक बियांची 11 ते 13 टक्के साखर उतारा असणारी ही जात विक्री योग्य आहे.
फक्त 75 ते 80 दिवसात ही फळ तयार होतात.
पुसा मधुरस ही लंब वर्तुळाकार पांढरपट्टे असणारी 1 ते 2 किलो वजनाची फळ गर्द लाल रवेदार गार आणि बारा ते पंधरा टक्के साखर असणारी ही जात वाहतुकीस आणि साठवणुकीस योग्य आहे ही शंभर दिवसात तयार होते.
पंजाब सूनहरी जात 2 ते 4 किलो वजनाची फळे देणारी 90 दिवसात तयार होणारी गर,गोड बारीक बियांची उत्पादनक्षम अशी जात आहे.
खरबूज वर काला, करपा ,पानावरची ठिपके, भुरी, केवडा, हे रोग घेतात यांच्या नियंत्रणासाठी मॅचोजेब 25, ग्रॅम दहा ग्रॅम कार्बन जिम 25 ग्रॅम 30 लिटर पाण्यातून फवारावे. फुल किडे, मावा ,पांढरी माशी , नागअळी ,फळमाशी या किडींच्या नियंत्रणासाठी दहा मिली कार्गोसलफॉर्म दहा लिटर पाण्यातून फवारावे आणि चार टक्के निंबोळी अर्क फवारावा.
खरबूज लागवड करण्यापूर्वी :
या शेती साठी जास्त संसाधांची गरज लागत नाही
कोणत्याही प्रकारच्या मध्यम माती मध्ये येणारे पीक .
शेतकरी कोणत्याही प्रकारच्या माती मध्ये या पिकाची लागवड करू शकतात.
शेती मध्ये जास्त पीक घेण्यासाठी जास्त पाणी हवे असते ,कमी पाण्यात पण लागवड successful ठरते
माती ची pH level 6 असावी
या पिकाची लागवड शेतकरी अशा प्रकारे करू शकतात , Direct संकरित बियाणे शेतामध्ये विशिष्ट अंतरावर लावायचे,आणि त्याची लागवड करायची
जमीन कशी असावी :
शेती करण्यासाठी जमीन साधारण असली तरी पण चालते.या साठी लागवड करण्याआधी एकदा नागरणी करणे गरजेचे असते . नागरणी झाल्यानंतर ट्रॅक्टर क्या मदतीने किंवा बैलाच्या मदतीने वखरणी करून घेणे , त्यामुळे जमीन नरम आणि भुसभुशीत राहते .दोन दिवस त्या जमिनीमध्ये स्प्रिंकरल लावून पाणी सोडावे ,
त्या जमिनीला पाणी दिल्यामुळे त्यातील सर्व जुने गवत आणि दुसरे जुने पीक उगुन बाहेर येते. त्याचा फायदा असा की लागवडी नंतर पिकामध्ये कमी प्रमाणात गवत उगते, आणि झाड चांगल्या प्रकारे वाढते.जमिनीचा PH level 6 असावी , नसेल तर खतांचा वापर करून PH level 6 करून घ्यावी . पिकाच्या च्या वाढीसाठी pH खूप महत्वाची असते.
खरबूज लागवड कधी करावी :
शेती ही हिवाळा सुरू झाल्यावर केलेली चांगली असते . डायरेक्ट बियाणे जमिनी मध्ये लागवड करून.
लागवडीची वेळ : ऑक्टोंबर ते नोव्हेंबर मध्ये
पिकाची ची सुरुवात ही हिवाळा सुरू झाल्यावर ऑक्टोंबर ते नोव्हेंबर या महिन्याच्या मध्येच झाली पाहिजे जेणेकरून पीक काढणी वेळेवर करता येते.

खरबूज लागवड पूर्व मशागत कशी करावी :
बियाणे directly शेतात लावू नये. दोन प्रकारे आपण पिकाची ची मशागत करू शकतो. पहिली पद्धत म्हणजे जास्त सूर्य प्रकाशा मध्ये कमीत कमी 2 दिवस वाळू द्यावे . बियाणे वाळून झाल्यावर बुरशीनाशक chemical सोबत मिक्स करावे . बुरशीनाशक chemical मुळे तूर बियाणे खराब होत नाही ,
बुरशीनाशक एक protection सारखे काम करते.बियाणे जमिनी मध्ये लागवड केल्यावर इतर किडे व बुरशी पासून पण सुरक्षित राहते.
खरबूज च्या सुधारित जाती :
हे पीक खूप काळापासून चालत आलेले पीक आहे ,या मध्ये विविध प्रकारच्या जाती आणि varity सापडतात . त्यांची नावे खालील प्रमाणे दिलेली आहे
- पुसा शरबाती
- पुसा मधुरस
- पंजाब सून्हरी.
बियाणे प्रमाण :
अनुभवी शेतकरी मंडळी च्यानुसार प्रति एक हेक्टर लागवड करण्यासाठी 5 ते 6 किलो बियानाची गरज पडते.
बियाणे लावल्यानंतर 3 महिन्यानंतर ची पहिली काडणी किंवा पीक काढणी आपण शेतकरी करू शकतात.
परंतु काही वेळेस , आंतरपीक असल्यास कमी बियांमध्ये पण सुद्धा काम होऊ शकते. त्यामध्ये आपण कोणते पीक आंतरपीक म्हणून शेती करणार आहोत त्यावर पिका ची लागवड कशी आणि किती करावी हे समजते
आणि तेच जर आपण हे स्वतंत्र पीक घेणार असू तर दुप्पट बियानाचा वापर आपल्याला करावा लागेल .
बियानांच प्रमाण योग्य प्रमाणात असेल तरच पीक चांगल्या प्रमाणे बहरते व नफा पण जास्त भेटते ,त्यामुळे बियाणांच्या प्रमाणावर जाणीवपूर्वक लक्ष दिले गेले पाहिजे .अश्या प्रकारे आपण जमीन आणि बियाणे यांच्या प्रमाणाचा समतोल साधावा.
पेरणी पद्धत :
पीक जरी वर्षभर हंगामात घेता येत असले तरी पेरणीची वेळ ही पाण्याची उपलब्धता पाहून निश्चित करावी लागते कारण या पिकाला पाण्याचा ताण सहन होत नाही तसेच पिकाची फुलोरा अवस्था आणि दाणे भरण्याची अवस्था सततच्या पावसात जास्त प्रमाणात सापडणार नाही याची नियोजन करावे कारण या दोन्ही गोष्टी उत्पादनावर परिणाम करणारे आहेत.
आपण हाताने पण शेतात विशिष्ट अंतरावर लावू शकतो .म्हणून आपण 20 ते 30 cm अंतरावर लावणी झाली पाहिजे . जास्त अंतरावर लागवड केल्याने झाडाची quality जास्त राहते , त्यामुळे पीक पण चांगले येते.
जशी आपण कपाशी ची पिकासाठी विशिष्ट अंतरावर फुली तयार करून त्यामध्ये बियाणे लावते तसेच आपण शेती तयार करून mulching paper टाकून बेड तयार
करून टोकण यंत्राने seed लावावे .
नंतर 3 दिवसांनी स्प्रिंकरलेर लावून त्यावर 30 min पाणी फवारणी करावी .जेणेकरून seed ओले होऊन लवकर उगून येते.
पेरणी अंतर आणि खोली::
पीक लागवड करताना 22 ते 30 cm अंतर ठेवावे की त्यामुळे पीक चांगले वाढते.
लागवड करताना seed चांगले प्रकारे 3 ते 4 इंच खोली वर लावावे आणि त्यावरून माती टाकावी.आणि बियाणे कव्हर करून घ्यावे.
खरबूज पिकातील आंतरपिके ::
खालीलप्रमाणे पिकातील आंतरपिके लागवड करू शकतो
ऊस
टोमॅटो
वांगे
लहसून
मेथी शोपा
कपाशी
फळबाग
भाजीपाला
खरबूज लागवड आंतरमशागत ::
लागवड केल्यावर आंतरपिके घेतल्यावर आपण आंतरपिके अगोथर काढून घ्यावे. आंतरपिके काढल्यावर परत पिकांना च्या मध्ये वाखरून घ्यावे .त्यामुळे पिकाची चांगली वाढ होण्यास मदत होते .जास्त वाढ झाल्यावर फुले पण खूप जास्त प्रमाणात लागतात.अशाप्रकारे आपण कोणत्याही मधील आंतरपीक ची मशागत करू शकतो व लागवड करू शकतो.
खरबूज लागवड शेती पाणी व्यवस्थापन:
शेती मध्ये सर्वात महत्त्वाचे ठरते ते म्हणजे पाणी व्यवस्थापन, कारण पीक हे कमी पाण्यात येणारे पीक असून कोणत्याही वातावरणात येते.
जास्त पाणी या साठी हानिकारक ठरते . जास्त पाणी दिल्यास झाड जळण्याची शक्यता जास्त असते. 21 दिवसाच्या अंतरावर एक पाणी फवारणी करणे असते .
आणि जर पाऊस पडला असेल तर विहिरी मधील पाणी देऊ नयेआणि साधारण खडकाळ मध्ये पण पीक चांगले येऊ शकते .मात्र मशागत चांगली करावी लागेल.

खते कोणती वापरावी :
पिकास दर हेक्टरी 100 किलो नत्र पन्नास किलो स्फुरद आणि 50 किलो पलाश द्यावे. त्यापैकी अर्धे नत्र आणि स्फुरद रोपांच्या लागवडीच्या वेळी द्यावी आणि राहिलेले अर्धे नत्र रोपांच्या लागवडीनंतर तीस दिवसांनी द्यावी. हे खते 9 ते 10 सेंटीमीटर खोलीवर झाडांच्या मुद्याभोवती दहा ते पंधरा सेंटीमीटर अंतरावर बांगडी पद्धतीने द्यावीत. कोरडवाहू पिकास 50 किलो नत्र आणि 25 किलो स्फुरद द्यावे.
रोपांची लागवड केल्यानंतर शेतात लगेच पाणी द्यावे आणि पाण्याच्या पाळ्या जमिनीचा प्रकार आणि हंगाम यावर अवलंबून असतो. खरिपाच्या पिकास पाऊस नसताना दहा ते बारा दिवसाच्या अंतराने तर हिवाळ्यात सात ते आठ दिवसाच्या अंतराने आणि उन्हाळ्यात पाच ते सहा दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या देत राहाव्या. पिकास तुषार सिंचन किंवा ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देऊन पाण्याची बचत करता येते.
शेतातील खुरपणी करून तण काढणे कोळपणी करणे पिकाला भर देणे ही अंतर मशागतीची कामे नियमित आणि वेळेवर करणे आवश्यक आहे त्याकरिता आवश्यकतेनुसार खुरपणी करून तण काढून घ्यावे तसेच झाडास मातीची भर द्यावी. काहीतणांचा नाश तणनाशकांचा फवारा मारूनही करता येते. पिकामध्ये आंतरपीक म्हणून मुहा आणि पालेभाज्यामध्ये पालक मेथी कोथिंबीर घेता येतात.
सेंदिय खतांचा वापर जास्त करावा जेणेकरून खर्च कमी लागेल आणि जमीन पण पोषक राहील.त्यामधे शेनखते,लेंडीखत, वेगवेगळ्या पेंडीची खते, लिंबोल्या खत, हाडांचा चुरा , मासळी खत , नपेड खत , गांडूळ खत , कंपोस्ट खत , आणि ऑरगॅनिक wastage पासून बनलेल खत .
आणि जर वरील सेंद्रिय खत उपलब्ध होत नसेल किंवा तयार करता येत नसेल तर आपण खालीलप्रमाणे दिलेली chemical युक्त खते वापरावी.
युरिया
डी ए पी
परंतु chemical युक्त खते वापरण्या agother आपण माती परीक्षण करून घेतले पाहिजे .माती परीक्षण केल्यावर कोणते खनिजे माती मध्ये कमी प्रमाणात असेल ते कळते, त्या नंतर त्याच खताचा वापर शेती साठी करावा.
कीड :
खरबूज वर काला करपा,पानावरचे ठिपके , भुरी,केवडा हे रोग येण्याची शक्यता असते आणि फुल किडे, मावा, पांढरी माशी, नागअळी ,फळमाशी हे कीड पडण्याची शक्यता असते या किडींच्या नियंत्रणासाठी दहा मिली कार्बोसेफोन दहा लिटर पाण्यातून फवारावे व चार टक्के निंबोळी अर्क फवारावा.
बोकड्या आणि पर्णगुच्छ : या रोगामुळे पानांची वाढ खुंटते आणि ती लहान आणि बोकड्यासारखी दिसतात याचा प्रसार तुडतुड्यामुळे होतो.
याच्या नियंत्रणासाठी बी पेरताना दोन ओळीत फोरेट हेक्टरी दाणेदार औषध प्रति वाफ्यास 25 ग्रॅम या प्रमाणात द्यावे.
मर : हा बुरशीजन्य रोग असून जमिनीत असणाऱ्या फ्युजरियम नावाच्या बुरशीमुळे होतो. या रोगामुळे झाडांची पाने प्रथमतः पिवळी पडतात. शिरे मधील पानांवर खाकी रंगाचे डाग दिसतात. झाडाचे खोड मधून कापल्यास आतील पेशी काळपट दिसतात आणि झाडांची वाढ खुंटते व शेवटी झाड मरते.
यावर उपाय म्हणून रोगास बळी न पडणाऱ्या जातींची लागवड करावी. पिकाची फेरपालट करावी. नियमितपणे झाडांवर बुरशीनाशकाचा फवारा करावा. पेरणीपूर्वी बियाण्यास तीन ग्रॅम प्रति किलो थायरम बियाणे सोडावे.
शेंडा आणि फळे पोखरणारी अळी : या किडीमुळे वांगी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते आणि चिकट पांढऱ्या रंगाच्या आळ्या शेंड्यातून खोडात शिरून आतील भाग पोखरून खातात यावर उपाय म्हणून कीड लागलेले शेंडे अळीसकट नष्ट करावेत. चाळीस ग्रॅम कार्बोरील किंवा 14 मिली मोनोक्रोटोफास दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
तुडतुडे : हिरवट रंगाची कीड असून पानातील रस शोषून घेते त्यामुळे पाने आकसल्यासारखी दिसतात तसेच या किडीमार्फत बोकड्या या विषाणू रोगाचा प्रसार होतो.
यावर उपाय म्हणून रोपांच्या पुनर लागवडीनंतर दोन आठवड्यांनी बारा मिली इंडोसल्फान पस्तीस टक्के प्रवाही दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
मावा : ही अतिशय लहान आकाराची कीड पानाच्या पेशीमध्ये तोंड खूप सून पानातील रस शोषून घेते.
यावर उपाय म्हणून 20 मिली मेल थ्री ऑन 50% प्रवाही दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
काढणी :
लागवड झाल्यानंतर ज्या पण hybrid प्रजाती आहेत त्या 3 महिन्यानंतर नंतर पीक काढणी करायला येतात .
त्यानंतर सर्व पीक जमा करून बाजारात विकायला नेऊ शकता.
उत्पादन : खरबूज चे उत्पादन खालीलप्रमाणे होऊ शकते.
प्रति हेक्टरी 30 ते 35 टन होऊ शकते
प्रति एकर 18 ते 22 टन होऊ शकते
काम गंध सापळे वापरावे. फळांच्या देठ जवळचे केस वाळणे ,डबडब असा आवाज ,कर्क आवाज ,रंग बदलणे ही फळ तयार झाल्याची लक्षणे असतात .दर चांगलाच मिळतो एकरातून लाखभर उत्पादन मिळण्याची अनेक उदाहरणे आहेत.
click here for videos ; https://youtu.be/1h_UbgWDdvE?si=5b8Rx9LHY8McxYam
टरबूज लागवड ; https://amchisheti.com/tarbuj-kalingad-lagwad/#more-443
मेथी लागवड ; https://amchisheti.com/methi-lagwad-in-marathi/#more-481