संत्री लागवड / Orange farming ! 300 पेक्षा जास्त जाती !

संत्री लागवड ( orange farming ) साठी नागपूर संत्री वाण योग्य !

संत्री लागवड (orange farming ) साठी संत्रीच्या 300 पेक्षा जास्त जाती आहेत .

संत्री लागवड

महाराष्ट्रातील संत्र्यांची नागपूर संत्रा ही जात अप्रतिम चवीमुळे जगप्रसिद्ध झालेली आहे. मुख्यतः विदर्भात संत्र्याची लागवड जास्त केली जाते त्यासोबत पश्चिम महाराष्ट्रामध्येही आणि मराठवाड्यातील काही शेतकरी सुद्धा संत्री यांची लागवड जास्त प्रमाणात करतात.


संत्र्यांच्या झाडाची वाढ तेरा ते 37 अंश सेल्सिअस या तापमानाच्या कक्षेत उत्तमरीता होते आणि या पिकाला उष्ण व किंचित दमट हवामान लागते. आणि पावसाचे प्रमाण हे 50 ते 53 टक्के हवेतील आद्रता चांगली मानून झाडाची वाढ चांगल्या प्रकारे होऊ शकते. जमीन हे मध्यम काळी एक ते एक पॉईंट पाच मीटर खोलीची जमीन त्याखालील पाण्याचा निसरा होईल असा माती मिश्रित मुरूम किंवा थोडी चुनखडी किंवा वाळू मिश्रित मातीचा थर असलेली जमीन असावी.


संत्र्याची बाग लावण्याकरिता जमिनीची निवड झाल्यावर जमिनीचा खोल नांगरणी करून घेणे आवश्यक आहे त्यासोबत नागरमुथा हरळी काच धोक्यांमुळे विचून घ्याव्या आणि वक्राच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करून घ्यावी चढ उतार कमी करून घ्यावा आणि जमीन समान पातळीमध्ये आणावी.


डोळा भरून तयार केलेल्या कलमापासून संतांची लागवड केली जाते. कलमांची निवड करताना ती शास्त्रीय पद्धतीने तयार केलेली निरोगी, जातीवंत ,जोमदार, वाढणारी ,जंबेरी किंवा रंगपुर लिंबू या खुंटावर डोळे भरलेले असावेत. संत्र्याची कलमे कृषी विद्यापीठे व शासकीय रोपवाटिका येथून घेतलेली चांगले असते.

संत्री लागवडीसाठी च्या जाती :
1) नागपूर संत्री
2) किन्नो संत्री
3) अजून 182 जाती आहेत.

संत्री लागवड कशी करावी :
संत्री पिकाच्या लागवडीसाठी सहा बाय सहा मीटर अंतरावर 60 बाय साठ बाय साठ सेंटीमीटर आकाराचे खड्डे घेऊन चौरस पद्धतीने लागवड करावी.
लागवडीपूर्वी एक महिना अगोदर खड्डे खोदावे. हे खड्डे पावसाळ्यापूर्वी 25 किलो चांगले कुजलेले शेणखत आणि दोन किलो सिंगल सुपर फॉस्फेट अधिक शंभर ग्रॅम दहा टक्के ओल्डरिंग पावडर व जमिनीच्या पृष्ठभागावरील चांगली माती अथवा गाळाची माती यांच्या केलेल्या मिश्रणाने करून घ्यावे.


निवड केलेली कलमे मान्सूनच्या तीन ते चार वेळा पाऊस पडून गेल्यानंतर व जमिनीत योग्य अशा ओल झाल्यावर लावावीत. कलमे मुख्यतः संध्याकाळच्या वेळी सूर्यास्तापूर्वी आकाश ढगाळलेले असताना व खड्ड्यात पुरेशी ओल असताना लावावेत. कलमाचा डोळा पश्चिम किंवा दक्षिणेला ठेवावा. यामुळे जोराच्या वाऱ्यामुळे डोळा खसण्याचा संभाव नसतो. कलम खड्ड्यात ठेवल्यावर मूळ स्वाभाविक अवस्थेत ठेवून माती हळूहळू खड्ड्यात टाकावी आणि माती हलक्या हाताने दाबावे. जोरात मातीवर दाब दिल्यास तंतुमुळे तुटण्याची दाट शक्यता असते.

कलम पन्हेरीतून काढताना काही मुळ्या तुटतात त्यामुळे कलमावरील पानाचे शोषण होत नाही अशावेळी सर्व पाणी ठेवल्यास कलम वळण्याची शक्यता असते. म्हणून लागवडीपूर्वी कलमाच्या खालच्या बाजूची अर्धी पाने काढून टाकावीत. खुंटावर आलेली फुट किंवा कोण जोमाने वाढतात म्हणून ती वरचेवर काढावी कलमे लावल्यानंतर कलमांना अंदाजे एक लिटर पाणी देणे योग्य राहील.

संत्री लागवड पूर्व मशागत कशी करावी :

बियाणे directly शेतात लावू नये. दोन प्रकारे आपण पिकाची ची मशागत करू शकतो. पहिली पद्धत म्हणजे रोप तयार करून आणि दूसरी पद्धत म्हणजे डायरेक्ट बियाणे शेतात लावणे. बियाणे वाळून झाल्यावर बुरशीनाशक chemical सोबत मिक्स करावे . बुरशीनाशक chemical मुळे तूर बियाणे खराब होत नाही , बुरशीनाशक एक protection सारखे काम करते.बियाणे जमिनी मध्ये लागवड केल्यावर इतर किडे व बुरशी पासून पण सुरक्षित राहते.

संत्री लागवड पाणी व्यवस्थापन :

संत्री या पिकासाठी एका वर्षात साधारणतः 24 ते 25 ओलिताच्या पाळ्या द्याव्या लागतात. हिवाळ्यात आठ ते दहा दिवसाच्या अंतराने तर उन्हाळ्यात सहा ते सात दिवसाच्या अंतराने तर पावसाळ्यात गरजेप्रमाणे ओलीत करावे लागते. पोलीस देण्यासाठी रिंग पद्धतीने आळे तयार करावेत व बाहेरील आळ्यात पाणी द्यावे कारण झाडांची अन्न व पाणी देणारी फुले किंवा मुळे झाडांच्या परिघागाडील भागात पसरलेली असतात या पद्धतीमुळे झाडांच्या खोडास पाणी लागत नाही त्यामुळे डिक्यासारख्या रोगाला झाडे बळी पडून रोगांना प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.

orange farming

संत्री लागवड बियाणे प्रमाण :
बियाणे लावल्यानंतर  2 वर्षानंतर ची पहिली  पीक काढणी आपण शेतकरी करू शकतात.
परंतु काही वेळेस , आंतरपीक असल्यास कमी बियांमध्ये पण सुद्धा काम होऊ शकते. त्यामध्ये आपण कोणते पीक आंतरपीक म्हणून शेती करणार आहोत त्यावर पिका ची लागवड कशी आणि किती करावी हे समजते
आणि तेच जर आपण हे स्वतंत्र पीक घेणार असू तर दुप्पट बियानाचा वापर आपल्याला करावा लागेल .


बियानांच प्रमाण योग्य प्रमाणात असेल तरच पीक चांगल्या प्रमाणे बहरते व नफा पण जास्त भेटते ,त्यामुळे बियाणांच्या प्रमाणावर जाणीवपूर्वक लक्ष दिले गेले पाहिजे .अश्या प्रकारे आपण जमीन आणि बियाणे यांच्या प्रमाणाचा समतोल साधावा.

संत्री लागवड पेरणी पद्धत :
पीक जरी वर्षभर म्हणजे तिन्ही हंगामात घेता येत असले तरी पेरणीची वेळ ही पाण्याची उपलब्धता पाहून निश्चित करावी लागते कारण या पिकाला पाण्याचा ताण सहन होत नाही तसेच पिकाची फुलोरा अवस्था आणि दाणे भरण्याची अवस्था सततच्या पावसात जास्त प्रमाणात सापडणार नाही याची नियोजन करावे कारण या दोन्ही गोष्टी उत्पादनावर परिणाम करणारे आहेत.


जशी आपण कपाशी ची पिकासाठी विशिष्ट अंतरावर फुली तयार करून त्यामध्ये बियाणे लावते तसेच आपण शेती तयार करून mulching paper टाकून बेड तयार
करून टोकण यंत्राने seed लावावे .


नंतर 3 दिवसांनी स्प्रिंकरलेर लावून त्यावर 30 min पाणी फवारणी करावी .जेणेकरून seed ओले होऊन लवकर उगून येते.

संत्री लागवड आंतरमशागत ::
झाडाभोवतालचे तन काढून स्वच्छता ठेवावी आणि जमीन नेहमी भुसभुशीत ठेवावी. दोन्ही पिकास आधाराची गरज असल्यामुळे बांबू अगर झाडांच्या वाळलेल्या फांद्यांचा वापर करावा तसेच तारांवर सुद्धा वेली पसरून त्यापासून चांगला नफा मिळवता येतो. पिकांना च्या मध्ये वाखरून घ्यावे .त्यामुळे  पिकाची चांगली वाढ होण्यास मदत होते .जास्त वाढ झाल्यावर फुले पण खूप जास्त प्रमाणात लागतात.अशाप्रकारे आपण कोणत्याही मधील आंतरपीक ची मशागत करू शकतो व लागवड करू शकतो.

संत्री लागवड पाणी व्यवस्थापन:
शेती मध्ये सर्वात महत्त्वाचे ठरते ते म्हणजे पाणी व्यवस्थापन, कारण  पीक हे कमी पाण्यात येणारे पीक असून कोणत्याही वातावरणात येते.
जास्त पाणी या साठी हानिकारक ठरते .

जास्त पाणी दिल्यास  झाड जळण्याची शक्यता जास्त असते. 21 दिवसाच्या अंतरावर एक पाणी फवारणी करणे असते .आणि जर पाऊस पडला असेल तर विहिरी मधील पाणी  देऊ नये.साधारण खडकाळ  मध्ये पण पीक चांगले येऊ शकते .मात्र मशागत चांगली करावी लागेल.

संत्री लागवड साठी खते कोणती वापरावी :
पिकासाठी प्रती हेक्टरी 20 किलो नत्र 30 किलो स्फुरद व 30 किलो पालाश लागण्याच्या वेळी द्यावे व नत्राचा दुसरा हप्ता 20 किलो या प्रमाणात फुले दिसायच्या वेळेस किंवा पिकासाठी प्रती हेक्टरी 20 ते 30 किलो नत्र 25 किलो स्फुरद व 25 किलो पालाश लागवडीच्या वेळी द्यावे व नत्राचा 25 ते 30 किलो चा दुसरा हप्ता एका महिन्याने द्यावा.
सेंदिय खतांचा वापर जास्त करावा जेणेकरून खर्च कमी लागेल आणि जमीन पण पोषक राहील.

त्यामधे शेनखते,लेंडीखत, वेगवेगळ्या पेंडीची खते, लिंबोल्या खत, हाडांचा चुरा , मासळी खत , नपेड खत , गांडूळ खत , कंपोस्ट खत , आणि ऑरगॅनिक wastage पासून बनलेल खत .
आणि जर वरील सेंद्रिय खत उपलब्ध होत नसेल किंवा तयार करता येत नसेल तर आपण खालीलप्रमाणे दिलेली chemical युक्त खते वापरावी.बागायती पिकास दर हेक्टरी 100 किलो नत्र पन्नास किलो स्फुरद आणि 50 किलो पलाश द्यावे.

त्यापैकी अर्धे नत्र आणि स्फुरद रोपांच्या लागवडीच्या वेळी द्यावी आणि राहिलेले अर्धे नत्र रोपांच्या लागवडीनंतर तीस दिवसांनी द्यावी. हे खते 9 ते 10 सेंटीमीटर खोलीवर झाडांच्या मुद्याभोवती दहा ते पंधरा सेंटीमीटर अंतरावर बांगडी पद्धतीने द्यावीत. कोरडवाहू पिकास 50 किलो नत्र आणि 25 किलो स्फुरद द्यावे.


रोपांची लागवड केल्यानंतर शेतात लगेच पाणी द्यावे आणि पाण्याच्या पाळ्या जमिनीचा प्रकार आणि हंगाम यावर अवलंबून असतो. खरिपाच्या पिकास पाऊस नसताना दहा ते बारा दिवसाच्या अंतराने तर हिवाळ्यात सात ते आठ दिवसाच्या अंतराने आणि उन्हाळ्यात पाच ते सहा दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या देत राहाव्या. पिकास तुषार सिंचन किंवा ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देऊन पाण्याची बचत करता येते.


शेतातील खुरपणी करून तण काढणे कोळपणी करणे पिकाला भर देणे ही अंतर मशागतीची कामे नियमित आणि वेळेवर करणे आवश्यक आहे त्याकरिता आवश्यकतेनुसार खुरपणी करून तण काढून घ्यावे तसेच झाडास मातीची भर द्यावी. काहीतणांचा नाश तणनाशकांचा फवारा मारूनही करता येते. पिकामध्ये आंतरपीक पालेभाज्यामध्ये पालक मेथी कोथिंबीर घेता येतात.


युरिया
डी ए पी
परंतु chemical युक्त खते वापरण्या agother आपण माती परीक्षण करून घेतले पाहिजे .माती परीक्षण केल्यावर कोणते खनिजे माती मध्ये कमी प्रमाणात असेल ते कळते, त्या नंतर त्याच खताचा वापर  शेती साठी करावा. काकडी कोरडवाहू पिकासाठी दर हेक्टरी 50 किलो नत्र पन्नास किलो स्फुरद आणि ओलीताच्या पिकासाठी दर हेक्टरी 100 किलो नत्र आणि 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश द्यावे.

कीड व रोग :
बोकड्या आणि पर्णगुच्छ : या रोगामुळे पानांची वाढ खुंटते आणि ती लहान आणि बोकड्यासारखी दिसतात याचा प्रसार तुडतुड्यामुळे होतो.
याच्या नियंत्रणासाठी बी पेरताना दोन ओळीत फोरेट हेक्‍टरी दाणेदार औषध प्रति वाफ्यास 25 ग्रॅम या प्रमाणात द्यावे.

मर : हा बुरशीजन्य रोग असून जमिनीत असणाऱ्या फ्युजरियम नावाच्या बुरशीमुळे होतो. या रोगामुळे झाडांची पाने प्रथमतः पिवळी पडतात. शिरे मधील पानांवर खाकी रंगाचे डाग दिसतात. झाडाचे खोड मधून कापल्यास आतील पेशी काळपट दिसतात आणि झाडांची वाढ खुंटते व शेवटी झाड मरते.
यावर उपाय म्हणून रोगास बळी न पडणाऱ्या जातींची लागवड करावी. पिकाची फेरपालट करावी. नियमितपणे झाडांवर बुरशीनाशकाचा फवारा करावा. पेरणीपूर्वी बियाण्यास तीन ग्रॅम प्रति किलो थायरम बियाणे सोडावे.

शेंडा आणि फळे पोखरणारी अळी : या किडीमुळे वांगी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते आणि चिकट पांढऱ्या रंगाच्या आळ्या शेंड्यातून खोडात शिरून आतील भाग पोखरून खातात यावर उपाय म्हणून कीड लागलेले शेंडे अळीसकट नष्ट करावेत. चाळीस ग्रॅम कार्बोरील किंवा 14 मिली मोनोक्रोटोफास दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

तुडतुडे : हिरवट रंगाची कीड असून पानातील रस शोषून घेते त्यामुळे पाने आकसल्यासारखी दिसतात तसेच या किडीमार्फत बोकड्या या विषाणू रोगाचा प्रसार होतो.
यावर उपाय म्हणून रोपांच्या पुनर लागवडीनंतर दोन आठवड्यांनी बारा मिली इंडोसल्फान पस्तीस टक्के प्रवाही दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

मावा : ही अतिशय लहान आकाराची कीड पानाच्या पेशीमध्ये तोंड खूप सून पानातील रस शोषून घेते.
यावर उपाय म्हणून 20 मिली मेल थ्री ऑन 50% प्रवाही दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

संत्री लागवड काढणी आणि मळणी :

लागवड झाल्यानंतर ज्या पण hybrid प्रजाती आहेत त्या 2 वर्षां नंतर पीक काढणी करायला येतात .
त्यानंतर सर्व पीक जमा करून बाजारात विकायला नेऊ शकता.

संत्री लागवड उत्पादन  :  संत्री हे फळधारणा 2 वर्षापासून सुरुवात होते परंतु उत्पादन हे लागवडीच्या दुसऱ्या वर्षापासून घेतले जाते फळाचे वजन सर्वसाधारण 150 ग्रॅम असते फळाची कारणे ही निवडक पद्धतीने करावी. फळाची काढणी ही व्यवस्थित चाकूच्या साह्याने फळाला इजा न होता करावी व काढणी पद्धत थंड सावलीच्या ठिकाणी साठवून पुरवठा पाहिजे. फळ हे झाडावर असताना पिकते.

संत्री लागवड click here for video ; https://youtu.be/bgwXxMyy2CU?si=-W_C1hpxzKFdYBYI

ड्रॅगन फळ लागवड ; https://amchisheti.com/dragon-fruit-lagwad/#more-583