गाजर लागवड ( carrot farming ) साठी तापमान 15 ते 20 डिग्री असावे लागते .
गाजर लागवड पुस केसर हा वाण महत्वाचा .

गाजराचा उपयोग आहारात भाजी म्हणून किंवा कच्ची खाण्यासाठी केला जातो. जनावरांचे खाद्य म्हणूनही गाजराचा उपयोग केला जातो. गाजरामध्ये जीवनसत्व भरपूर प्रमाणात असल्यामुळे त्याचा आहारात नियमित उपयोग केल्यास डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहून दृष्टी निरोगी राहते.
गाजराचा उपयोग सूप, सलाद ,लोणचं, हलवा किंवा जाम इत्यादी पदार्थ तयार करण्यासाठी करतात आणि गाजराच्या चकत्या करून सुकवून त्या साठविल्या जातात.
गाजर लागवड साठी जमीन व हवामान :
गाजर हे थंड हवामानात वाढणारे पीक आहे आणि गाजराला आकर्षक रंग येण्यासाठी तापमान 15 ते 20 डिग्री अंश सेल्सिअस असावे लागते. दहा ते पंधरा अंश डिग्री सेल्सिअस तापमान तसेच 20 ते 25 अंश सेल्सिअस तापमानाला गाजराचा रंग फिकट असतो.
ऑक्टोंबर महिन्याच्या शेवटी व नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गाजराची लागवड केल्यास जास्त उत्पादन मिळून गाजराचा आकार आणि रंग चांगला राहतो.
परंतु गाजराची लागवड सप्टेंबर ते डिसेंबर महिन्यापर्यंत करता येते आणि उत्तम वाढीसाठी 18 ते 24 डिग्री अंश सेल्सिअस तापमान अतिशय पोषक आहे.
गाजर हे जमिनीत वाढणारे मूळ आहे म्हणून गाजराची वाढ व्यवस्थित होण्यासाठी लागवडीसाठी निवडलेली जमीन मऊ भुसभुशीत असावी आणि
भारी जमिनीची मशागत व्यवस्थित करून जमीन भुसभुशीत करावे. गाजराच्या लागवडीसाठी खोल भुसभुशीत गाळाची आणि पाण्याचा उत्तम मित्र होणारी जमीन असावी .
शेती करण्यासाठी जमीन साधारण असली तरी पण चालते.या साठी लागवड करण्याआधी एकदा नागरणी करणे गरजेचे असते . नागरणी झाल्यानंतर ट्रॅक्टर क्या मदतीने किंवा बैलाच्या मदतीने वखरणी करून घेणे , त्यामुळे जमीन नरम आणि भुसभुशीत राहते .दोन दिवस त्या जमिनीमध्ये स्प्रिंकरल लावून पाणी सोडावे , त्या जमिनीला पाणी दिल्यामुळे त्यातील सर्व जुने गवत आणि दुसरे जुने पीक उगुन बाहेर येते.
त्याचा फायदा असा की लागवडी नंतर पिकामध्ये कमी प्रमाणात गवत उगते, आणि झाड चांगल्या प्रकारे वाढते.जमिनीचा PH level 6 असावी , नसेल तर खतांचा वापर करून PH level 6 करून घ्यावी . पिकाच्या च्या वाढीसाठी pH खूप महत्वाची असते .
गाजर लागवड पूर्व मशागत कशी करावी :
बियाणे directly शेतात लावू नये. दोन प्रकारे आपण पिकाची ची मशागत करू शकतो. पहिली पद्धत म्हणजे रोप तयार करून आणि दूसरी पद्धत म्हणजे डायरेक्ट बियाणे शेतात लावणे.
बियाणे वाळून झाल्यावर बुरशीनाशक chemical सोबत मिक्स करावे . बुरशीनाशक chemical मुळे तूर बियाणे खराब होत नाही , बुरशीनाशक एक protection सारखे काम करते.बियाणे जमिनी मध्ये लागवड केल्यावर इतर किडे व बुरशी पासून पण सुरक्षित राहते
गाजर लागवड सुधारित जाती :
1) पूसा केसर
2) नानाठीस
3 )पुसा मेधाली .
गाजर लागवड हंगाम :
महाराष्ट्रात गाजराची लागवड खरीप आणि रब्बी हंगामात केली जाते. रब्बी हंगामातील गाजरे जास्त गोड आणि उत्तम दर्जाची असतात. रब्बी हंगामातील लागवड ऑगस्ट डिसेंबर तर खरीप हंगामातील लागवड जून ते जुलै महिन्यात करतात.
गाजर लागवड पद्धती :
गाजराच्या लागवडीसाठी जमीन खोल उभी आणि आडवी लावून घ्यावी. जमीन सपाट करून घ्यावी आणि बियाणे सरीवर अंब्यावर पेरावे.
दोन वरंब्यातील अंतर 45 सेंटीमीटर ठेवावे आणि बियांची टोचून पेरणी करताना तीस ते पंचेचाळीस सेंटीमीटर अंतरावर सरी ओढून दोन्ही बाजूंनी पंधरा सेंटीमीटर अंतरावर टोकन पद्धतीने लागवड करावी.
पाबरीने बी करताना दोन ओळीत तीस ते पंचेचाळीस सेंटीमीटर अंतर ठेवावे आणि नंतर वेळ नाही करून दोन रूपातील अंतर 8 सेंटीमीटर ठेवावे.
एक हेक्टर क्षेत्रासाठी गाजराचे सुमारे चार ते सहा किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी बियाणे उगवून येण्यास पेरणीनंतर बारा ते पंधरा दिवस लागतात. पेरणीपूर्वी बियाणे 24 तास पाण्यात भिजत ठेवल्यास हा काळ कमी करता येतो.
गाजर लागवड बियाणे प्रमाण :
अनुभवी शेतकरी मंडळी च्यानुसार प्रति एक हेक्टर लागवड करण्यासाठी 1 किलोग्रम बियानाची गरज पडते
बियाणे लावल्यानंतर 2 महिन्यानंतर ची पहिली कापणी किंवा पीक काढणी आपण शेतकरी करू शकतात.
परंतु काही वेळेस , आंतरपीक असल्यास कमी बियांमध्ये पण सुद्धा काम होऊ शकते.
त्यामध्ये आपण कोणते पीक आंतरपीक म्हणून शेती करणार आहोत त्यावर पिका ची लागवड कशी आणि किती करावी हे समजते
आणि तेच जर आपण हे स्वतंत्र पीक घेणार असू तर दुप्पट बियानाचा वापर आपल्याला करावा लागेल .
बियानांच प्रमाण योग्य प्रमाणात असेल तरच पीक चांगल्या प्रमाणे बहरते व नफा पण जास्त भेटते ,त्यामुळे बियाणांच्या प्रमाणावर जाणीवपूर्वक लक्ष दिले गेले पाहिजे .अश्या प्रकारे आपण जमीन आणि बियाणे यांच्या प्रमाणाचा समतोल साधावा.
गाजर लागवड पेरणी अंतर आणि खोली::
पीक लागवड करताना 40 ते 60 cm अंतर ठेवावे की त्यामुळे पीक चांगले वाढते.
लागवड करताना seed चांगले प्रकारे 3 ते 4 इंच खोली वर लावावे आणि त्यावरून माती टाकावी.आणि बियाणे कव्हर करून घ्यावे.
गाजर लागवड पिकातील आंतरपिके ::
खालीलप्रमाणे पिकातील आंतरपिके लागवड करू शकतो
तूर
मुंग
काकडी
टोमॅटो
वांगे
कांदे
लहसून
शोपा
कपाशी
फळबाग
भाजीपाला

गाजर लागवड खते आणि पाणी व्यवस्थापन :
गाजराच्या पिकाला दर हेक्टरी 80 किलो नत्र 60 किलो स्फुरद आणि 60 किलो पलाश द्यावे. नत्राची अर्धी मात्रा आणि स्फुरद व पलाची संपूर्ण मात्रा पेरणीपूर्वी द्यावी. नत्राची उर्वरित अर्धी मात्रा लागवडीनंतर 20 दिवसांनी द्यावी. जमिनीच्या आत मध्ये 20 ते 30 गाड्या शेणखत जमिनीच्या पूर्व मशागतीच्या वेळी मिसळून द्यावे.
बियांची उगवण चांगली होण्यासाठी जमीन तयार झाल्यावर वाफे आधी लावून घ्यावेत. आणि व्हाट्सअप आल्यावर बियाणे पेरावे. पेरणी केल्यानंतर लगेच हलके पाणी द्यावे आणि उगवण झाल्यावर नियमित पाणी देऊन पिकाच्या 50 दिवसाच्या कालावधीत जमिनीत चांगला ओलावा टिकून राहील याची काळजी घ्यावी.
हिवाळ्यात सात ते आठ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. गाजर काढणीपूर्वी 15 ते 20 दिवस पाणी देणे बंद करावे म्हणजे गाजरात गोडी निर्माण होते. पाण्याचे प्रमाण जास्त झाले तर गाजरात तंतुमय मुळांची वाढ जास्त होते.सेंदिय खतांचा वापर जास्त करावा जेणेकरून खर्च कमी लागेल आणि जमीन पण पोषक राहील.
त्यामधे शेनखते,लेंडीखत, वेगवेगळ्या पेंडीची खते, लिंबोल्या खत, हाडांचा चुरा , मासळी खत , नपेड खत , गांडूळ खत , कंपोस्ट खत , आणि ऑरगॅनिक wastage पासून बनलेल खत .
आणि जर वरील सेंद्रिय खत उपलब्ध होत नसेल किंवा तयार करता येत नसेल तर आपण खालीलप्रमाणे दिलेली chemical युक्त खते वापरावी.दर हेक्टरी 100 किलो नत्र पन्नास किलो स्फुरद आणि 50 किलो पलाश द्यावे.
त्यापैकी अर्धे नत्र आणि स्फुरद रोपांच्या लागवडीच्या वेळी द्यावी आणि राहिलेले अर्धे नत्र रोपांच्या लागवडीनंतर तीस दिवसांनी द्यावी. हे खते 9 ते 10 सेंटीमीटर खोलीवर झाडांच्या मुद्याभोवती दहा ते पंधरा सेंटीमीटर अंतरावर बांगडी पद्धतीने द्यावीत. कोरडवाहू पिकास 50 किलो नत्र आणि 25 किलो स्फुरद द्यावे.
रोपांची लागवड केल्यानंतर शेतात लगेच पाणी द्यावे आणि पाण्याच्या पाळ्या जमिनीचा प्रकार आणि हंगाम यावर अवलंबून असतो. खरिपाच्या पिकास पाऊस नसताना दहा ते बारा दिवसाच्या अंतराने तर हिवाळ्यात सात ते आठ दिवसाच्या अंतराने आणि उन्हाळ्यात पाच ते सहा दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या देत राहाव्या. पिकास तुषार सिंचन किंवा ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देऊन पाण्याची बचत करता येते.
गाजर शेतातील खुरपणी करून तण काढणे कोळपणी करणे पिकाला भर देणे ही अंतर मशागतीची कामे नियमित आणि वेळेवर करणे आवश्यक आहे त्याकरिता आवश्यकतेनुसार खुरपणी करून तण काढून घ्यावे तसेच झाडास मातीची भर द्यावी.
युरिया
डी ए पी
परंतु chemical युक्त खते वापरण्या agother आपण माती परीक्षण करून घेतले पाहिजे .माती परीक्षण केल्यावर कोणते खनिजे माती मध्ये कमी प्रमाणात असेल ते कळते, त्या नंतर त्याच खताचा वापर शेती साठी करावा.
काकडी कोरडवाहू पिकासाठी दर हेक्टरी 50 किलो नत्र पन्नास किलो स्फुरद आणि ओलीताच्या पिकासाठी दर हेक्टरी 100 किलो नत्र आणि 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश द्यावे.
गाजर लागवड आंतर मशागत :
झाडाभोवतालचे तन काढून स्वच्छता ठेवावी आणि जमीन नेहमी भुसभुशीत ठेवावी. दोन्ही पिकास आधाराची गरज असल्यामुळे बांबू अगर झाडांच्या वाळलेल्या फांद्यांचा वापर करावा तसेच तारांवर सुद्धा वेली पसरून त्यापासून चांगला नफा मिळवता येतो.
पिकांना च्या मध्ये वाखरून घ्यावे .त्यामुळे पिकाची चांगली वाढ होण्यास मदत होते .जास्त वाढ झाल्यावर फुले पण खूप जास्त प्रमाणात लागतात.अशाप्रकारे आपण कोणत्याही मधील आंतरपीक ची मशागत करू शकतो व लागवड करू शकतो.
लागवड केल्यावर आंतरपिके घेतल्यावर आपण आंतरपिके अगोथर काढून घ्यावे. आंतरपिके काढल्यावर परत पिकांना च्या मध्ये वाखरून घ्यावे .त्यामुळे पिकाची चांगली वाढ होण्यास मदत होते .जास्त वाढ झाल्यावर फुले पण खूप जास्त प्रमाणात लागतात.अशाप्रकारे आपण कोणत्याही मधील आंतरपीक ची मशागत करू शकतो व लागवड करू शकतो.
गाजर लागवड पाणी व्यवस्थापन:
शेती मध्ये सर्वात महत्त्वाचे ठरते ते म्हणजे पाणी व्यवस्थापन, कारण पीक हे कमी पाण्यात येणारे पीक असून कोणत्याही वातावरणात येते.
जास्त पाणी या साठी हानिकारक ठरते .
जास्त पाणी दिल्यास झाड जळण्याची शक्यता जास्त असते. 21 दिवसाच्या अंतरावर एक पाणी फवारणी करणे असते .आणि जर पाऊस पडला असेल तर विहिरी मधील पाणी देऊ नये.साधारण खडकाळ मध्ये पण पीक चांगले येऊ शकते .मात्र मशागत चांगली करावी लागेल.
गाजर लागवड कीड रोग आणि त्यांचे नियंत्रण :
गाजराच्या पिकावर साड्या भुंगा सहा टक्के असलेले तुडतुडे आणि फ्रुट फ्लाय या किडींचा उपद्रव होतो. सोडा भुंगा आणि तुडतुडे या किडींच्या नियंत्रणासाठी दहा लिटर पाण्यात दहा मिली मिलतीओन मिसळून फवारावे. गाजरावर रुखला या क्रीमची माशी गर्द हिरव्या ते काळसर रंगाची असते
आणि या किडीच्या अळ्या पिवळसर पांढऱ्या रंगाच्या असून त्या गाजराचे मुळे पोखरून आत शिरतात आणि आतील भाग खाऊन त्यामुळे गाजराचे मुळे विडी वाकडी होतात आणि कुजतात.
गाजराची पाणी सुटतात या किडींच्या नियंत्रणासाठी दहा लिटर पाण्यात तीन मिली डायमेथॉईड मिसळून फवारावे. गाजराच्या पिकांवर करपा भुरी मर पानावरील ठिपके इत्यादी रोगांची लागण होते.
बोकड्या आणि पर्णगुच्छ : या रोगामुळे पानांची वाढ खुंटते आणि ती लहान आणि बोकड्यासारखी दिसतात याचा प्रसार तुडतुड्यामुळे होतो.
याच्या नियंत्रणासाठी बी पेरताना दोन ओळीत फोरेट हेक्टरी दाणेदार औषध प्रति वाफ्यास 25 ग्रॅम या प्रमाणात द्यावे.
मर : हा बुरशीजन्य रोग असून जमिनीत असणाऱ्या फ्युजरियम नावाच्या बुरशीमुळे होतो. या रोगामुळे झाडांची पाने प्रथमतः पिवळी पडतात. शिरे मधील पानांवर खाकी रंगाचे डाग दिसतात. झाडाचे खोड मधून कापल्यास आतील पेशी काळपट दिसतात आणि झाडांची वाढ खुंटते व शेवटी झाड मरते.
यावर उपाय म्हणून रोगास बळी न पडणाऱ्या जातींची लागवड करावी. पिकाची फेरपालट करावी. नियमितपणे झाडांवर बुरशीनाशकाचा फवारा करावा. पेरणीपूर्वी बियाण्यास तीन ग्रॅम प्रति किलो थायरम बियाणे सोडावे.
शेंडा आणि फळे पोखरणारी अळी : या किडीमुळे वांगी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते आणि चिकट पांढऱ्या रंगाच्या आळ्या शेंड्यातून खोडात शिरून आतील भाग पोखरून खातात यावर उपाय म्हणून कीड लागलेले शेंडे अळीसकट नष्ट करावेत. चाळीस ग्रॅम कार्बोरील किंवा 14 मिली मोनोक्रोटोफास दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
तुडतुडे : हिरवट रंगाची कीड असून पानातील रस शोषून घेते त्यामुळे पाने आकसल्यासारखी दिसतात तसेच या किडीमार्फत बोकड्या या विषाणू रोगाचा प्रसार होतो.
यावर उपाय म्हणून रोपांच्या पुनर लागवडीनंतर दोन आठवड्यांनी बारा मिली इंडोसल्फान पस्तीस टक्के प्रवाही दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
मावा : ही अतिशय लहान आकाराची कीड पानाच्या पेशीमध्ये तोंड खूप सून पानातील रस शोषून घेते.
यावर उपाय म्हणून 20 मिली मेल थ्री ऑन 50% प्रवाही दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

गाजर लागवड काढणी उत्पादन आणि विक्री :
गाजराची काढणी बियाण्याच्या पेरणीनंतर 70 ते 90 दिवसात करतात. गाजरे चांगली तयार व्हावेत म्हणून काढणीपूर्वी पिकाला 15 ते 20 दिवस पाणी देण्याचे बंद करावे. कुदळीने खोदून हाताने उपटून किंवा नागराच्या साह्याने गाजराची काढणी करावी.
गाजरा वरील पाणी कापून गाजरी पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावेत. लहान मोठी गाजरे आकारानुसार वेगळी करावी. गाजराचे उत्पादन हेक्टरी आठ ते दहा टन इतके मिळते.
गाजर लागवड click for video ;https://youtu.be/rEMEmbUUfYU?si=n-RyJceiJS_kYP65